Nana Patole : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि राज्यात विविध ठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने आज राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, राजकीय पक्षांनी अशाप्रकारे बंद पुकारणं बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने हा बंद रद्द करण्यात आला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा