उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात या घटनेची चर्चा होतेय. त्यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कारवाईवरुन योगी सरकारला इशारा दिलाय. उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियंका गांधी यांना सोडावंच लागेल. जर त्यांनी प्रियंका गांधींना सोडलंन नाही तर आम्ही राज्यभर जेलभरो आंदोलन करु, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा