मुंबई : १०७ वर्षांची समृध्द परंपरा असलेली वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, १० फेब्रुवारी २०२५ रोजी पहिल्या एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात येणार असून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा