बहुचर्चित आणि रखडलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचा होणारा विरोध दूर करण्यासाठी ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्ताची एकापेक्षा अधिक घरे असल्यास प्रकल्पग्रस्तांसाठी मिळणारे फायदे सर्व घरांसाठी मिळणार आहेत. गावठाणचे फायदे गावठाणाबाहेरही लागू करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या आणखी काही मागण्या मान्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी भूसंपादनास आणि स्थलांतरास होणारा विरोध दूर होईल आणि विमानतळाचे काम मार्गी लागेल असा विश्वास मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा