मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना ११ जून रोजी करण्यात आले. मात्र, नवी मुंबईतील नेरुळ येथील सेंट ऑगस्टीन शाळेतील एका विद्यार्थ्याने इयत्ता नववीला गेलेल्या सहलीचे निम्मे शुल्क भरल्यामुळे शाळा प्रशासनाने त्याचा इयत्ता दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखल्याअभावी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होण्याची भीती विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा