राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबी वर चौकशीचा बनाव रचल्याचा आरोप करत आहेत. २ ऑक्टोबरला मुंबईत क्रूझवर कारवाई केल्यानंतर नवाब मलिक यांनी हा सगळा एनसीबीनं केलेला बनाव असल्याचा आरोप केला. तसेच, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अटक करण्यात आलेल्या ८ जणांना देखील चुकीच्या पद्धतीने अटकेत ठेवल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज त्यांनी जावई समीर खान याच्या अटकेसंदर्भात एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १३ जानेवारी २०२१ रोजी समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा