डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती असल्याने अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायी गर्दी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील अभिवादन करण्यासाठी सकाळीच पोहोचले होते. दरम्यान एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेदेखील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. आर्यन खानवरील कारवाई आणि त्यानंतर नवाब मलिकांनी केलेले आरोप यामुळे चर्चेत असणारे समीर वानखेडे यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी प्रसारमाध्यमांसमोर आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा