राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या आणि मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास होणारा शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून ही समिती पुनर्वसन पॅकेजमध्ये सुधारणा करण्याबाबत विचार करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा