मुंबई : एकीकडे मुंबईमधील खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. तर या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी, वायू प्रदूषणात भर पडण्याची भिती व्यक्त होत आहे. करोनाच्या संकटाचे ढग विरळ झाल्यानंतर गेल्यावर्षी नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करीत दिवाळी साजरी केली. मात्र पर्यावरणस्नेही फटाक्यांमधील बोरियमसह अन्य काही घातक रासायनिक घटक आढळल्यामुळे चिंतेत भर पडली होती. यंदा मुंबईच्या हवेच्या दर्जा घसरला असताना आता फटाक्यांमुळे तो आणखी खालावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच दिवाळीसाठीही मार्गदर्शक तत्वे लागू करणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा