केंद्र सरकारच्या नवीन पीक विमा योजनेमुळे राज्य सरकारचा पीकविम्याच्या भरपाईचा भार मोठय़ा प्रमाणावर हलका होणार असून शेतकऱ्यांबरोबरच भाजपलाही या योजनेचा राजकीय फायदा होणार आहे. यंदाच्या खरिपापासून ही योजना राबविली जाणार असल्याने ग्रामीण भागात ताकद वाढविण्यासाठी पक्षाला त्याचा उपयोग होईल, असा भाजपमधील उच्चपदस्थांचा दावा आहे. ‘नवीन योजनेत पिकांबरोबरच लावणीतील रोपांचे नुकसान झाले, तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याने आधीच्या योजनेतील अनेक अडचणी दूर झाल्या आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा