मुंबई : कडक उन्हामुळे मुंबईतील झाडे वेगाने सुकत चालली असून झाडे मृत होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्याला अद्याप वेळ असला तरी पालिकेच्या उद्यान विभागाने आतापासूनच झाडांचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. तसेच मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून या कामांमुळेही झाडांच्या मुळांना धक्का लागत आहे. त्याचीही दखल या सर्वेक्षणात घेण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा