मुंबई : राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार, उद्योजक या सर्वच घटकांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची झळ बसली आहे. परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम या सरकारच्या काळात झाले आहे. पुण्यासह अनेक शहरे अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहेत. प्रत्येक कामात दलाली घेतली जात आहे. अशा या सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे, अशी टीका करत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा