मुंबई : उद्योजकांकडून राजकीय नेते व गुंडटोळ्या खंडणीखोरी करीत असल्याच्या तक्रारी काही प्रमाणात असल्या तरी राजकीय खंडणीखोरीला आमचे सरकार अजिबात थारा देणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत, अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा उपक्रम पुन्हा सुरू होईल आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना ‘मैत्री’ या शासकीय संकेतस्थळावरून सर्व परवानग्या मिळतील, अशा घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा