मुंबई : भायखळ्याच्या राणी बागेत नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून रविवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघाले. दिवभरात ३२ हजाराहून अधिक पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. अखेर पाउणेपाच वाजता तिकीट विक्री बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे अनेक पर्यटकांना परत फिरावे लागले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा