मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, दोन समाजांमध्ये निर्माण झालेली तेढ, एका समाजाला करण्यात येणारे लक्ष्य यामुळे आपण अस्वस्थ असून बीडमधील या साऱ्या घटना म्हणजे नैतिकतेची हत्या असल्याचे परखड मत ज्येष्ठ भाजप नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी नोंदविले. सोमवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर मनमोकळे भाष्य केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा