मुंबई : गोविंद पानसरे यांच्या हत्येचा सर्व पैलूंनी तपास केल्याचा आणि त्यात नवे काही आढळून आले नसल्याचा दावा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी उच्च न्यायालयात केला. त्यानंतरही, पानसरे कुटुंबीयांनी तपास सुरूच ठेवण्याचा आणि त्यावर देखरेख ठेवण्याचा आग्रह कायम ठेवल्यानंतर प्रकरणातील दोन फरारी आरोपींचा मुद्दा वगळता तपास करण्यासारखे काहीच उरलेले नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा