मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)द्वारे मुंबईचा चेहरा बदलणारी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातील मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी -३) ला ८ डिसेंबर २०११ रोजी मंजुरी मिळाली होती. कॉंग्रेस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पां आता वेग येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे सेवेबाबत सोमवारी माहिती देताना रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी एमयूटीपी ३ मधील पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे, विरार-डहाणू चौपदरीकरणाला गती देण्यात येणार आहे. तसेच जुने, रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचे स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा