मुंबई : देशातील जनतेचा कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच, मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरल्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये रंगलेल्या लढतीत महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आणि कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा