मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यावरून चालवण्यात येत असल्याने मुंबईतील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत सातत्याने मागणी करूनही रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. मोकळा रेल्वे मार्ग, फलाट उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करीत रेल्वे प्रशासन सीएसएमटी किंवा दादरवरून रेल्वेगाडी चालवण्यास नकार देत आहे. याउलट दादर – गोरखपूर, दादर – बलिया रेल्वेगाडी चालवून परप्रांतीयांसाठी रेल्वे मार्ग मोकळा करण्यात येत आहे. परिणामी, दादर – रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा