मुंबई : एकही दिवस वेळापत्रकाबरहुकूम न धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या गाड्या, स्थानकांवरील असुविधा, वाढते अपघात, गर्दी यांमुळे मध्य रेल्वेचे प्रवासी भरडले जात आहेत. तर अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण यांपासून ते अगदी स्वच्छतागृहांसारख्या अत्यावश्यक सुविधेची कमतरता यांमुळे कर्मचारीही कारभारामुळे नाडले गेले आहेत. रेल्वेच्या या कारभाराला वैतागून आता कर्मचारी आणि प्रवाशांनीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा