मुंबई : व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थी अनभिज्ञ होते. त्यामुळे दोन वेळा घ्यावी लागलेली प्रवेश परीक्षा, त्यानंतर दोन महिन्यांनी सुरू केलेली प्रवेश प्रक्रिया आदी कारणांमुळे व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या बीबीए / बीएमएस आणि संगणक उपयोजन पदवी (बीसीए), तर भारतीय औषधनिर्माण परिषदेने (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्याने औषधनिर्माणशास्त्र पदवी (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. बीबीए/बीएमएस, बीसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्यांनंतर सुमारे ३० टक्के, तर फार्मसीच्या पहिल्या फेरीत केवळ २७ टक्के प्रवेश झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा