मुंबई : लोकलमधून पडून होणाऱ्या प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अपघात रोखण्यासाठी सेवेत वातानुकूलित लोकल दाखल करावी, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा उभारावी यासह विविध उपाययोजना करण्याची मागणी लोहमार्ग पोलीस आयुक्तानी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंबई विभागात २०२१ पासून आतापर्यंत लोकलमधून पडून एकूण ७६४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा