मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात येणारे ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय मंडळींनी ‘दिवाळी पहाट’ व ‘दीपसंध्या’ या कार्यक्रमांच्या आयोजनात आखडता हात घेतला आहे. परिणामी, राजकीय मंडळींची शक्तिप्रदर्शन करण्याची संधी हुकली असून कलाकारांसह आयोजकांचेही आर्थिक गणित बिघडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा