कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील वीजपुरवठा सुमारे सात तास बंद राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळी साडेदहा ते साडेपाच या काळात परिसरातील वीजपुरवठा बंद राहिल्याची माहिती या भागातील रहिवाशांच्या वतीने देण्यात आली.
या भागातील अनेक इमारतींमध्ये विजेअभावी समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी महावितरणविरोधात संताप व्यक्त केला. पाचपाखाडीतील महावितरणच्या केंद्रातील अचानक उद्भवलेल्या तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडला असून त्यामुळे या भागातील वीज बंद राहिल्याचे स्पष्टीकरण महावितरणच्या भांडुप परिमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा