मुंबई : ‘फलाट क्रमांक २ वर येणारी लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे, अशा अनेक उद्घोषणा प्रवाशांना तोंडपाठ झाल्या आहेत. परंतु, मध्य रेल्वे फक्त ‘दिलगिरी’ व्यक्त करते मात्र कार्यपद्धतीत सुधारणा होत नाही, असे स्पष्ट मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे. रेल्वेच्या या काराभारामुळे खासगी कंपनीतील कर्मचाऱयांना कार्यालयांमध्ये पोहोचायला उशीर होत असून आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा