मुंबई : समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प पुनरुज्जिवित होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकांमुळे हा विषय बाजूला पडला होता. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता या प्रकल्पाचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र प्रकल्पाला गती देण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. त्यामुळे एका अर्थी या प्रकल्पाला भाजपने हिरवा कंदिल दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा