शहापूर. ठाणे जिल्ह्य़ातील एक तालुका. ठाण्यातून नाशिकच्या दिशेने निघाले की साधारण १० कि. मी. अंतरावर या तालुक्याची हद्द सुरू होते. ही ठाणे आणि पर्यायाने मुंबईशी असलेली जवळीकच या तालुक्याला भोवली आहे. मुंबईची तहान भागविण्यासाठी येथे धरणे बांधण्यात आली. मुंबईला जोडणाऱ्या हमरस्त्यांसाठी येथील शेतजमीन घेण्यात आली. शेतकऱ्यांनी विकासकामांसाठी म्हणून ती दिलीही. पण या देण्याला काही अंत? आजवर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल २४ प्रकल्पांसाठी हजारो एकर जमिनीवर पाणी सोडले. एवढेच नव्हे, तर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीही जमिनी दिल्या. पण या तालुक्याच्या सातबाऱ्यातील ‘विकासाचा भार’ उतरण्याचे काही चिन्हे नाहीत. आता राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी या तालुक्यातील जमिनी ‘संपादित’ करण्यात येत आहेत..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा