मुंबई : मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चेहरा पडताळणी उपस्थिती (एफआरएस) प्रक्रिया सुरू असताना सातव्या मजल्यावरून आंदोलनकर्त्याने उडी मारल्याच्या घटनेने तेथील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यापर्यंत सुरक्षा जाळी लावणाऱ्या बांधकाम विभागाने सातव्या मजल्यावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी लावलेली नाही. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा