मुंबई : होळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसह, विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु, प्रवाशांना स्थानकापर्यंत सोडण्यासाठी येणारे कुटुंबीय, नातेवाईक यांची रेल्वे स्थानकात गर्दी होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुरक्षा व्यवस्थेला कठीण जाते. हा प्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर, पुणे विभागांतील रेल्वे स्थानकावर १६ मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा