सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं असं निरीक्षणही नोंदवण्यात आलं. यानंतर चर्चांना उधाण आलं. याबाबत पत्रकारांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळत मोजकी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१२ मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा