भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहास संशोधन, वेद-पुराणांची चिकित्सा आदी बहुविध ज्ञानक्षेत्रांमध्ये लिलया विहार केलेल्या आणि आपल्या लेखणी व वाणीने महाराष्ट्रीय संस्कृतीचे सार मांडलेल्या राजारामशास्त्री भागवत यांच्या निवडक लेखनाचे सहा खंड तब्बल पस्तीस वर्षांनंतर नव्या आवृत्तीच्या स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. दुर्गाबाई भागवत यांनी संपादित केलेला सहा खंडांतील ज्ञानठेवा पुन्हा एकदा अभ्यासक-संशोधकांसाठी खुला झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा