मुंबई : मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळीत पुन्हा एकदा पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र या पुनर्विकासात दोन गटातील वादामुळे रहिवासी संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या चाळींची मालकी पालिकेकडे असून पालिकेने १५ जानेवारीपासून या चाळीतील रहिवाशांची रखडलेली शोधयादी व भाडेदारी पडताळणी पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे. मात्र एका गटाचा या शोधयादीला विरोध आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा