पाण्यावर माणसांप्रमाणेच इतर सजीवांचाही समान हक्क आहे. प्राणी, वनस्पती त्यांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर करतात. माणूस मात्र पाण्याचा सर्वाधिक साठा करतो, नासाडी आणि प्रदूषणही करतो. हे रोखण्यासाठी पाण्यावर समग्र सृष्टीचा समान हक्क आहे हे मान्य करायलाच हवे. एवढेच नव्हे तर त्या हक्कानुसार आपली कृती बदलायला हवी असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी ‘पाणी नेमके कुठे मुरते’ या चर्चासत्रात केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा