मुंबई : महारेराच्या आदेशानंतर घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईची रक्कमेची वसूल होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता महारेरानेच पुढाकार घेऊन ही रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना चांगले यश येत असून जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२४ या दीड वर्षाच्या कालावधीत महारेराने तब्बल २०० कोटी रुपये वसूल केले आहेत. आता घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेची वसुली आणखी प्रभावीपणे व्हावी करण्यासाठी महारेराने मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एकूण रक्कमेपैकी सर्वाधिक ७६ कोटी ३३ लाख रुपयांची मुंबई उपनगरातून वसुली करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा