मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडवरील वाहनांचा अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून विशेष मोहीम राबविण्यात आली असून गेल्या सहा दिवसांत विभागाच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत एकूण ५९६ दोषी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा