मुंबई: ‘एकमेकांचे राजकीय विचार वेगवेगळे असू शकतात. राजकीय पक्षांत मतभिन्नता असू शकते. विधिमंडळात यावर चर्चा होऊ शकते. मात्र विधिमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक हे सारे विसरून एकमेकांसोबत चहा घेत असत. ही महाराष्ट्राची पंरपरा आहे. मात्र अलीकडील काळात यामध्ये फरक पडला आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ फार अडचणीच्या काळातून वाटचाल करीत असून, विधिमंडळाचा दुरुपयोग होत आहे, अशी खंत शिवसेना उद्धव बाळासाहेत ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा