मुंबई : उबर आणि ओलासारख्या अॅग्रीगेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या ॲपआधारित वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा जनहित याचिकेद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेतली व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र व राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा