कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे पुढील वर्षी १० ते १२ जानेवारी रोजी महाड येथे होणाऱ्या १५ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार-नाटककार जयंत पवार यांची तर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून किशोर धारिया यांची निवड झाली आहे. मुंबईत झालेल्या संमेलन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.