शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत झालेल्या दंगलीवर बोलताना भाजपावर सडकून टीका केली. तसेच भाजपाच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं. भाजपाने राज्य सरकार केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला. यावर त्यांनी दंगलीत सहभागी भाजपाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच जे दंगलखोर आहेत, ज्यांनी अमरावती पेटवली त्यांच्यावर कारवाई होईल, असंही नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा