Sanjay Raut : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. अशातच काल शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत बोलताना, वाईटातून चांगलं घडायचं असेल, त्यामुळे हा पुतळा कोसळला असेल, अशा प्रकारचं विधान केलं आहे. यावरून विरोधकांना आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून टीकास्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा