Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. ही घटना २६ ऑगस्टला घडली. यावरुन सुरु झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. महाविकास आघाडीने १ सप्टेंबरला या घटनेविरोधात जोडे मारो आंदोलनही केलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपा आणि अदाणींवर मुंबई विमानतळावरचा शिवरायांचा पुतळा अडगळीत टाकल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी अजित पवारांवरही जोरदार टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा