मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर खडबडून जागा झालेल्या सुरक्षा विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) अनेक प्रमुख रेल्वेच्या स्थानकांवर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज केली. मात्र, दहशतवादी हल्ल्याला काही वर्षे सरताच सुरक्षा यंत्रणा कमकुवत होऊ लागली आहे. दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असलेल्या सीएसएमटी स्थानकातील बॅग, पार्सल तपासण्याची अद्ययावत स्कॅनर व अन्य उपकरणे बंद असल्याचे निदर्शनास आले असून बॅग स्कॅनर धूळखात पडल्याने प्रवाशांच्या सामानाची तपासणी बंद झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा