मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळात जाहीर केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’तील तब्बल सात लाख पात्र शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता करूनही केवळ सरकारच्या कथित तांत्रिक अडचणींमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा आलेल्या फडणवीस यांनी आता तरी न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा