मुंबई : मराठा आरक्षणावरुन जाती-जातींमध्ये द्वेष आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. या समाजाचे दु:ख आपण जाणत असून आरक्षण मिळवून देण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार असल्याची ग्वाही त्यांनी आझाद मैदानात झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा