पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर असणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपा आणि शिवेसना आमने-सामने असताना मोदी आणि ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याने सर्वाचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी लता मंगेशकर यांच्या नावाने नरेंद्र मोदींना पुरस्कार देण्यात आलेल्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरही भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा