मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंबंधी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याप्रकरणी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे गैरहजर राहिले. दरम्यान बैठकीत सहभागी बाळा नांदगावकर यांनी मनसे ३ मे च्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. मात्र या सर्व घडामोडींवर आतापर्यंत मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा