खोटे दाखले देऊन स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे वारस असल्याचे दाखवून शासकीय योजनांचा लाभ उकळणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने कंबर कसली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात अशा बनावटगिरीचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने, बोगस स्वातंत्र्यसैनिक शोधण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा घाट या विभागाने घातला आहे. लवकरच असे पथक स्थापन करून स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरविणाऱ्या भोंदूंचा शोध घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा