मुंबई : झोपडपट्टी भागातील सर्व व्यवसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने संबंधित आस्थापनांवर कर आकारणी करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, पालिकेच्या या निर्णयावर आमदार रईस शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय लागू करण्यापूर्वी टाटा समाज विज्ञान संस्थेद्वारे निर्णयाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे ३ लाख मुंबईकर बेरोजगार होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका आयुक्तांना पत्रही पाठवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा