मुंबई : राज्य सरकारने कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी २०१५ मध्ये मुंबई महापालिकेला अंबरनाथ येथील करवले गावात दिलेल्या जमिनीचा तिढा दहा वर्षांनंतरही सुटलेला नाही. महापालिकेने या जमिनीसाठी दहा कोटी रुपये दिले असले तरी यापैकी खासगी जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे जमिनीचा जेवढा भाग ताब्यात आला ती जागाही विनावापर पडून आहे. गेल्या दहा वर्षांत कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आलेले असल्यामुळे या जागेची आता गरजही उरली नसल्याचे पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने उर्वरित जागेसाठीचा पाठपुरावा आता थांबविण्यात येणार असल्याचे समजते. शिवाय ताब्यातील जमिनीचे काय करायचे, याबाबतही प्रशासनाचा विचारविनिमय सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा