जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत राम नाम सत्य है! असे म्हटले जाते. मृत व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती लाभावी हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र सध्या भाजपावर ही वेळ पक्ष सत्तेत असताना आली आहे. तीदेखील रामामुळे. भाजपाचा हा राम कोणत्याही मंदिरातला नाही. हे नाव आहे आमदार राम कदम यांचे. दहीहंडी म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात हा माणूस जे काही बरळला त्याने भाजपाची लाज गेलीच. पण त्याहीपेक्षा जास्त लाज गेली ती याबद्दल काहीही वक्तव्य न करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत मौन बाळगता तेव्हा त्या गोष्टीला तुमचा मूक पाठिंबा आहे असाच त्याचा अर्थ होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा